Skip to main content

Posts

Showing posts from July 10, 2022

मुंबई और गुजरात के कई इलाके भारी बारिश से हालात बुरे हो गए

  मौसम विभाग ने आज सोमवार को मुम्बई और ठाणे में भारी बारिश का ऑरेंज अलर्ट जारी किया है।  पुणे मेट्रो लाईव्ह : मुंबई और गुजरात के कई इलाके भारी बारिश से हालात बुरे हो गए हैं। मुंबई की कई निचली बस्तियों में जलभराव से लोगों की फजीहत हो गई है। इसी बीच मौसम विभाग ने आज सोमवार को मुम्बई और ठाणे में भारी बारिश का ऑरेंज अलर्ट जारी किया है। वहीं वहीं रायगड़, रत्नागिरी, पुणे, सतारा में भारी बारिश की चेतावनी देते हुए रेड अलर्ट जारी किया गया है। मौसम विभाग ने आज मुंबई में सुबह 10:07 बजे 4.18 मीटर का हाईटाइड की चेतावनी दी है। इस दौरान समंदर में 14 फ़ीट ऊंची लहरें उठेंगी। हाईटाइड के कारण लोगों को समंदर से दूर रहने की हिदायत दी गई है। लगातार बारिश से महाराष्ट्र के कई इलाकों में जलभराव की स्थिति बन गई है। गुजरात में आफत बनी बारिश... गुजरात में भी भारी बारिश मुसीबतों का पहाड़ बनकर आई है। राज्य के कई जिलों में अगले पांच दिनों तक भारी बारिश की संभावना है। मौसम विभाग चेतावनी दी है कि  दक्षिण गुजरात के डांग, नवसारी और वलसाड जिलों में अगले पांच दिनों में भारी से बहुत भारी बारिश हो सकती है। भारी ...

जिला योजना के तहत राशि वितरण पर रोक केशिंदे सरकार के फैसले के खिलाफ अदालत जाएंगे : अजित पवार

पुणे मेट्रो लाईव्ह :  पुणे :  महाराष्ट्र में विपक्ष के नेता अजित पवार ने रविवार कीजिला योजना समितियों (डीपीसी) के तहत विभिन्न कार्यों के कार्यान्वयन और निधि के वितरण पर रोक लगाने के मुख्यमंत्री एकनाथ शिंदेके नेतृत्व वाली नवगठित राज्य सरकार के फैसले को बंबई उच्च न्यायालय चुनौती दी जाएगी। चार जुलाई को जारी एक अधिसूचना के अनुसार, शिंदे सरकार ने डीपीसी की विभिन्न योजनाओं के तहत किए जाने वाले कार्यों के लिए एक अप्रैल से स्वीकृत धनराशि के वितरण पर नए जिला संरक्षक मंत्रियों की नियुक्ति होने तक रोक लगा दी है।इस बारे में सवाल किए जाने पर, पवार ने कहा कि इस मुद्दे पर उच्च न्यायालयमें "न्याय" मांगा जाएगा. राकांपा के वरिष्ठ नेता ने कहा, "सरकारें आती और जाती हैं, लेकिन पिछली सरकार द्वारा लिए गए फैसलों पर रोक लगाने या उन्हें उलटने का कोई कारणनहीं है।" मुंबई के वन क्षेत्र आरे कॉलोनी में मेट्रो -3 कार शेड परियोजना के निर्माण केलिए नयी सरकार के प्रस्ताव संबंधी विवाद पर पवार ने कहा कि महा विकासआघाड़ी की पूर्ववर्ती के दौरान, परियोजना की लागत पहले ही 10,000 करोड़रुपए पहुंच गई थी और यदि...

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक महापूजा

 'बा विठ्ठला… समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी कोरोनासह सर्व अडचणी दूर कर'- मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे बीड जिल्ह्यातील श्री. मुरली भगवान नवले आणि सौ.जिजाबाई मुरली नवले या वारकरी दांपत्याला महापूजेचा मान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कारांचे वितरण पुणे मेट्रो लाईव्ह ; सोलापूर /पंढरपूर दि. १०(जिमाका) :- आषाढी एकादशीच्या वारीला शेकडो वर्षांची  परंपरा आहे. अनेक वर्षांपासून शिस्तबद्ध पद्धतीने दिंड्या निघतात. त्यामुळे  सकारात्मक वातावरण तयार होते. अशा वारीत सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यात राज्य शासन कुठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.  समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी राज्यासमोरील कोरोनासह सर्व अडचणी दूर करण्याचे साकडे त्यांनी विठ्ठला चरणी घातले. आषाढी एकादशीनिमित्त श्री. शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ.लता शिंदे यांनी  मानाचे वारकरी मु.पो.  रुई, ता.गेवराई, जि.बीड  येथील मुरली भगवान नवले (५२) आणि सौ. जिज...

दिनांक 11 जुलैपासून 26 जुलैपर्यंत दररोज पाणी पुरवठा करण्यात येणार : अनिरुद्ध पावसकर

पुढील पाणी वाटपा बाबतचा निर्णय 26 जुलै नंतर त्या वेळेच्या धरणांमधील असलेल्या पाणी साठ्याचा विचार करून घेण्यात येणार  पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने पुणे महानगरपालिकेने 4 जुलै ते 11 जुलै दरम्यान एक दिवसा आड पाणी पुरवठय़ाचे वेळापत्रक जारी केले होते. परंतु, बकरी ईद आणि आषाढी एकादशीनिमित्त 8 जुलै ते 11 जुलैपर्यंत दररोज पाणी पुरवठा नियमितपणे सुरु ठेवण्याचा निर्णय   घेतला होता. गेल्या चार दिवसांत पडलेल्या पावसामुळे आजमितीस चारही धरणामधील पाणीसाठा वाढला असल्याने दिनांक 11 जुलैपासून 26 जुलैपर्यंत दररोज पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली आहे. पुढील पाणी वाटपा बाबतचा निर्णय 26 जुलै नंतर त्या वेळेच्या धरणांमधील असलेल्या पाणी साठ्याचा विचार करून घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.