Skip to main content

Posts

Showing posts from July 17, 2022

आजपासून (18 जुलै) अनेक खाद्यपदार्थ महाग होणार

पीठ, पनीर आणि दही यांसारख्या प्री-पॅकेज केलेल्या आणि लेबल केलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे. ज्यावर पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू होईल.  नवी दिल्ली :   जीएसटी कौन्सिलच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर आजपासून (18 जुलै) अनेक खाद्यपदार्थ महाग होणार ( आहेत. या मध्ये पीठ, पनीर आणि दही यांसारख्या प्री-पॅकेज केलेल्या आणि लेबल केलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश  आहे. ज्यावर पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू होईल. अशाप्रकारे, 5,000 रुपयांपेक्षा जास्त भाड्याने घेतलेल्या हॉस्पिटलच्या खोल्यांवरही जीएसटी भरावा  लागेल. याशिवाय दररोज 1,000 रुपयांपेक्षा कमी भाड्याने देणाऱ्या हॉटेलच्या खोल्यांवर 12 टक्के दराने कर आकारण्याचे सांगण्यात आले आहे. त्यावर सध्या कोणताही कर नाही. १८ जुलैपासून बदल लागू :  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या GST कौन्सिलने गेल्या आठवड्यात आपल्या बैठकीत कॅन किंवा पॅकेज केलेले आणि लेबल केलेले (फ्रोझन वगळता) मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सुका मखना, सुका सोयाबीन, मटार, यांसारख्या उत्पादनांना मान्यता दिली आहे...

दै. राष्ट्रीय सहारा और मेरा भारत टाईम्स के रिपोर्टर जावेद शेख की ३री बरसी

“एक नूर था जो किरनों को अपनी बिखेरकर रोशनी, जहां से चला गया" मोहम्मद जावेद मौला पुणे : पुणे के मशहूर उर्दु पत्रकार और दै. राष्ट्रीय सहारा और मेरा भारत टाईम्स के सिनियर रिपोर्टर जावेद शेख की  ता. १३ जुलै २०२२ को तीसरी बरसी हाल ही मे  हो गयी, उनका ६० साल के उम्र में १३जुलै २०१९ रात ११.३० बजे स्थानिक अस्पताल में न्युमोनिया से इंतेकाल हुआ। उन्हें दो दिन पहले अस्पताल में दाखिल किया गया कादरी की हौसला अफजाई की और मेरा भारत टाईम्स के परिवार मरहूम जावेद शेख को बाबा कादरी की कमी महसूस नही होने दी। जावेद शेख बहोत ही हसमुख और मिलनसार थे। पत्रकारिता के साथ साथ वो एक दर्दमंद दिल भी रखते थे। वो बहोत ही अच्छे इंसान थे। इसलिए उनके चले जाने से दै. मेरा भारत टाईम्स का तजुर्बा उन्हें राष्ट्रीय दै. सहारा न्यूजपेपर में काम आया। २००६ को मुंबई एडीशन के सहारा अखबार के लिए पूणे से था। जावेद शेख ने उर्दू पत्रकारिता की शुरूआत एडीटर बाबा कादरी मरहूम के साप्ताहिक मेरा भारत टाईम्स से २००४ से की थी। याद रहे के अचानक १६ जनवरी २०१६ में संपादक बाबा कादरी के इंतेकाल के बाद जावेद शेख ने मेरा भारत टाईम्स को अपनी ...

नागरिक सुपात व मनपाचे पदाधिकारी तुपात

 इचलकरंजी : मनु फरास :   इचलकरंजी महानगरपालिका मधील  सर्व पदाधिकारी वर्षानुवर्षे एकाच खात्यात एकाच टेबलावर ठाण मारुन बसलेले आहेत. त्यांची बदली होतच नाही , ते मनपाचे जावई  आहेत असे वाटू लागले आहे यांच्या मागे कोण आहे ?  कोणाचा आशिर्वाद आहे ..?  हे गुपीतच आहे . नागरिकांची कामे होत नाहीत ,  नागरिक सुपात व  मनपाचे पदाधिकारी तुपात अशी परिस्तिथी आहे  ,  एखाद्या कामासाठी  जर महापालिकेत जाण्याची वेळ आली तर बरोबर माहिती ने देणे , हे काम माझे कडे  नाही , तुम्ही या मोबाईल नंबर वर फोन करा , त्याला फोन केला तर या म्हणतात गेल्यावर हे काम माझे कडे नाही असे सांगून आपली जबाबदारी झटकून टाकतात. अशा सर्व प्रकारा मुळे सर्व सामान्य नागरिक वैतागलेले आहेत.    त्यामुळे या बाबत आयुक्तांनी लक्ष घालण्याची जास्त गरजेचे आहे . तसेच एकाच ठिकाणी सर्व पदाधिकारी ठाण मांडून बसले आहेत त्यांची पण आता चौकशी झाली पाहिजे   तरच सर्व सामान्य माणसाला न्याय मिळेल व त्यांची कामे सुद्धा होतील.