Skip to main content

Posts

Showing posts from August 1, 2022

इचलकरंजीत अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न

       जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप प्रसंगी रवि रजपुते, रविद्र माने,            विलास गाताडे, भाऊसो आवळे व इतर मान्यवर. पुणे मेट्रो लाईव्ह : मनु फरास : इचलकरंजी : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतनिमित्त येथील रवी रजपूते सोशल फौंडेशन तर्फे कामगार चाळ मध्ये डॉ आंबेडकर भवनात रक्तदान शिबीर घेण्यात आले. शिवाय प्रभाग बारा मधील जेष्ठ नागरीकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. विलासराव गाताडे, माजी नगरसेवक रवी माने, भाऊसाहेब आवळे, कामगार नेतेशिवाजी जगताप,के. के. कांबळे, धनंजय पळसुले, हरी माळी, आगसर, सदा मालाबादे, भाऊसाहेब कसबे यांच्या हस्ते तसेच माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रभाग १२ मधील नागरीकांच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा आढावा घेतला आणि त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा लोकोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आल्याचे रवी रजपूते यांनी स्पष्ट केले.

शिवसेना नेता और सांसद संजय राउत को कोर्ट ने 4 अगस्त तक के लिए ED की कस्टडी

जब हमारा वक्त आएगा तब बीजेपी सोचे कि उसका क्या होगा.......उद्धव ठाकरे  पुणे मेट्रो लाईव्ह : शिवसेना नेता और सांसद संजय राउत को कोर्ट ने 4 अगस्त तक के लिए ED की कस्टडी में भेज दिया है। संजय राउत पर मुंबई के सेशंस कोर्ट में आज सुनवाई हुई। कोर्ट रूम नंबर 16 में संजय राउत की पेशी हुई । इस दौरान ED ने कोर्ट से संजय राउत की 8 दिन की रिमांड मांगी थी लेकिन कोर्ट ने साफ इनकार कर दिया। कोर्ट ने कहा कि संजय राऊत दो समन में पेश नहीं हुए इसका मतलब यह नहीं कि उन्होंने सहयोग नहीं किया। अदालत ने कहा कि 8 दिन की कस्टडी की ज़रूरत नहीं हैं, बल्कि 4 अगस्त तक यानी 4 दिन की कस्टडी दी जाती है। बता दें कि संजय राउत को कल देर रात ईडी ने गिरफ्तार किया था। जिसके बाद महाराष्ट्र का सियासी पारा गरम हो गया। कोर्ट में पेशी से पहले राउत का मेडिकल कराया गया था। उन्हें ईडी की टीम जेजे अस्पताल लेकर पहुंची थी और फिर जांच के बाद कोर्ट में पेशी कराई गई है। सुनवाई के दौरान कोर्ट ने कहा कि राऊत की एन्जियोप्लास्टी हुई है इसलिए उनसे ज़्यादा देर रात तक पूछताछ नहीं कर सकते। लिहाजा ईडी अब राउत से रात 10.30 बजे के बाद पूछताछ नहीं...

लोकमान्य व लोकशाहीर यांच्या विचारातील व्यापकतेचा लसावी काढून आपल्याला पुढे जावे लागेल..प्रसाद माधव कुलकर्णी

पुणे मेट्रो लाईव्ह : इचलकरंजी ता. १ ,स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना ज्यांनी स्वराज्याला आपला जन्मसिद्ध हक्क मानले आणि ती प्रेरणा सर्वसामान्य माणसांमध्ये रुजवली त्या लोकमान्य टिळकांचा साम्राज्यवादी सत्तांकडून स्वातंत्र्य मिळविण्याचा विचार फार महत्त्वाचा आहे. तसेच लढून मिळविलेल्या स्वातंत्र्याद्वारे देशातील वंचित, कष्टकरी ,शेतकरी,सर्वहारा  वर्गाच्या उन्नती व्हावी आणि समाजवादी समाजरचनेकडे भारताची वाटचाल व्हावी अशी सातत्यपूर्ण आग्रही मांडणी करणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची आहे..लोकमान्य व लोकशाहीर यांच्या विचारातील व्यापकतेचा लसावी काढून आपल्याला पुढे जावे लागेल,असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन वाचनालय यांच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात बोलत होते. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा १०२ वा जन्मदिन लोकमान्य टिळक यांचा १०२ वा स्मृतिदिन या निमित्ताने त्यांच्या प्रतिमाना बाबासाहेब कांबळे व राहुल माने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच वृत्तपत्र पत्रलेखक संघाच...