मनु फरास :
पुणे मेट्रो लाईव्ह :
इचलकरंजी : पाण्याचा साठा मुबलक असून सुद्धा इचलकरंजी महानगरपालिका कडून शहरास पाण्याचा पुरवठा होत नाही.
सतत मशीन पंप सेट, पाईप लाईन लिकेज, कर्मचारी व अधिकारी यांची उदासिनता , कधी विज पुरवठा खंडीत होतो हे असे का होते याचा अभ्यास करून जे दोषी आहेत त्यांच्या वर आयुक्तांनी कारवाई करावी असे नागरीकातून मागणी होऊ लागलेली आहे. इचलकरंजीतील नागरीकांचा सय्यम पाहु नये ज्या प्रमाणे घर फाळा, पाणी बिल वसूली चे आपण आदेश देता त्याच प्रमाणे तुम्ही नागरिकाच्या अडचणी पण दूर केल्या पाहिजेत आणि ही आपली जबाब दारी आहे.
Comments
Post a Comment